Ajit Foundation
26 Migrant families got Indian Nationality..IBN Lokamt News- .Mr Mahesh Nimbalkar
26 Migrant families got Indian Nationality...!
भटक्यां 26 कुटुंबांना मिळाला भारतीयत्वाचा हक्क...बार्शीत वास्तव्य 15 वर्षे, परंतु जवळ भारतीय असल्याचा कोणती पुरावा नसावा, ही अतिशय गंभीर व विचार करायला लावणारी बाब, अजित फाऊंडेशनच्या लक्षात येताच बार्शीतल्या भटक्या मुलांसाठी ग्रीन सिग्नल शाळेतून शिक्षणाची संधी, तर प्रशासनाच्या मदतीने ह्या भटक्या समजातील 26 कुटुंबाना नागरी हक्क मिळवून देण्यासाठी अजित फाऊंडेशनने केलेला हा प्रयत्न...!
महेश निंबाळकर, 9405024613